सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

भग्नावशेष आठोळी रचना

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत 
आंबोळी साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी 
दि ८\२\२६

विषय .. भग्नावशेष 
शीर्षक..जपणुक संस्कृती 

उत्खलनात  मिळतात 
भग्नावशेष अनेक मूर्ती 
ज्यामुळे  सहज कळते
त्याकाळची संस्कृती 

पुरातन वस्तू संशोधन 
यांचा असतो हाच ध्यास 
करिते नेमकं हेच काम 
  शोधून काढणे  जुना इतिहास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चित्र काव्य

नसे चिंता उन पावसाची   मिळविण्या रोजची भाकरी निघाली पहा ललना नाही करित कोणाची चाकरी नवीन घेऊनी भांडी सांभाळीत डोईवर भार तान्हास बांथून कडे...