माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत
आंबोळी साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी
दि ८\२\२६
विषय .. भग्नावशेष
शीर्षक..जपणुक संस्कृती
उत्खलनात मिळतात
भग्नावशेष अनेक मूर्ती
ज्यामुळे सहज कळते
त्याकाळची संस्कृती
पुरातन वस्तू संशोधन
यांचा असतो हाच ध्यास
करिते नेमकं हेच काम
शोधून काढणे जुना इतिहास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा