बुधवार, २१ जून, २०२३

हारजीत

 काव्य निनाद साहित्य मंच पुणे

आयोजित उपक्रम क्रमांक 319

विषय...हारजीत

   


चाले जीवनात खेळ

कधी जय तर पराजयाचा

जसा श्रावण मासी चाले

ऊन तर  मधेच पावसाचा


पर म्हणजे दुजांचा

होतो जेव्हा विजय

हसत मुखे स्विकारा

अपयशात शब्द वसे यश


ठेवा घ्यावी अपयश हीच

असे पायरी यशाची

 स्विकारावी हार पण

करीता वाटचाल जीवनाची


निसर्गात पण दिसे हारजीत

येता ओहटी सागरास

होतो तो कधी  न उदास

वाट पाही भरतीची  खास 


 होता न अपयशी  खच्ची

हवी अभिलाषा विकासाची 

 पहा साधा कीटक कोळी

 राखतो मनी आशा यशाची


वैशाली वर्तक

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...