मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

स्फुट लेखन

अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित 
  उपक्रम  स्फूट विचार  लेखन  
विषय -- परिवर्तन

परिवर्तन 

 एका नंतर एक ऋतू  येती.. परिवर्तन  हा तर नियम सृष्टीचा. काळानुसार  आपण ही करावा बदल विचारांचा , पहाण्याचा दृष्टी  कोनाचा!
आठवा कविता केशवसुतांची
         जुने जाऊद्या मरणा लागुनी
          जाळून किंवा पुरुनी टाका
          सडतन ऐका ठायी ठाका
          सावध ऐका पुढल्या हाका.
      खरच बदलत्या काळानुसार विचारांचे  परिवर्तन  होणे गरजेच आहे. जुन्या  चालीरीतीत  केलेले परिवर्तन  म्हणजे स्रीशिक्षण ...उंच  माझा  झोका मालिकेत
रमाबाई रानडे यांचे  परिवर्तनशील विचार .. तसेच सध्याचे मुली ला पण समानतेची वागणूक.. हे सारे विचारच  परिवर्तन घडवू शकतील. एका पीढीने दुस-या पिढीकडे पहाण्याचा विचाराचा बदल हेच परिवर्तन .

वैशाली वर्तक  
शब्द 72

स्फुट लेखन 
विषय 
*मुलगा मुलगी असमानता*

  अरे काय ? पुन्हा  मुलगी..?
  म्हणजे वंशाचा दिवा नाहीच  !
  हे विचार अजून समाजात मुरलेलेच आहेत. त्यांना मुळासकट मनातून उपटले    पाहिजेत . अजून ही समाजाची मानसिकता जुन्याच रुढी रिवाजात जगतेय. ती
जेव्हा जाईल तेव्हा ही असमानता जाईल .व त्यासाठी स्त्रीया  अजूनही शिक्षीत
नुसत्या शिक्षीत म्हणजे पुस्तकी  नाही तर, मानासिक तेने बदलल्या पाहिजेत तरच असमानता जाईल. स्त्रीयांना कर्तृत्वाची जाण आहेच. 
शब्द संख्या 56

वैशाली वर्तक
1/2/2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...