गुरुवार, २० जुलै, २०२३

अजून प्रश्न बाकी आहेत

 भारतीय साहित्य वसआंमंच नाशिक

आयोजित उपक्रम

विषय...प्रश्न अजूनही बाकी आहे


 आहे जो पर्यंत जीवन

 प्रश्न येणार मनात

विचारांची प्रश्न मालिका

सदैव राहणार विचारात


कामच आहे मेंदूचे

विचार करी क्षणा क्षणाला 

विचारात सदैव दंग

प्रश्न विचारी मनाला 


जीवन आहे प्रश्न मालिका

एका नंतर एक सोडवावे

तरी न संपेल कधीही

दूस-या प्रश्ना तयार रहावे 


वैशाली वर्तक

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मौन

मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित  काव्य लेखन  विषय .. मौन  मौन पाळणे उत्तम  वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी    नसे योग्य सदोदित  जेथे निषेध...