किती गोडवा रे वसे तो हृदयी
फळांचा असे तूच राजा खराची
कितीरे अधीरे मनाने करूनी
जिवाला प्रतिक्षा रहाते सदाची
किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची
पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान जैसे पर्णांचे पिकणे नियमच असे सृष्ट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा