किती गोडवा रे वसे तो हृदयी
फळांचा असे तूच राजा खराची
कितीरे अधीरे मनाने करूनी
जिवाला प्रतिक्षा रहाते सदाची
किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची
मोहरली लेखणी साहित्य समूह उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून सुंदर गुज मनीचे सांगण्या मन धावे क्षणभर किती सुबक बा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा