किती गोडवा रे वसे तो हृदयी
फळांचा असे तूच राजा खराची
कितीरे अधीरे मनाने करूनी
जिवाला प्रतिक्षा रहाते सदाची
किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची
विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित अष्टाक्षरी काव्यलेखन विषय मृदगंध किती वसुने साहिल्या तप्त उन्हाच्या झळा काया तिची भेगाळली भासे ज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा