किती गोडवा रे वसे तो हृदयी
फळांचा असे तूच राजा खराची
कितीरे अधीरे मनाने करूनी
जिवाला प्रतिक्षा रहाते सदाची
किती नाव जाती असे तुझ्या ची
अमृतापरी गोडवा दावी सदाची
किती ही चवीने करीता सेवन
अवीटच चवीने रहातो सदाची
मोहरली लेखणी साहित्य समूह आयोजित काव्य लेखन विषय .. मौन मौन पाळणे उत्तम वाद होतात स्थगित पण सर्वच ठिकाणी नसे योग्य सदोदित जेथे निषेध...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा